अपयश मान्य करणे राजकीय नेते, नोकरशहांच्या रक्तातच नाही – उच्च न्यायालयाची खंत
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजकीय नेते आणि नोकरशहा ही मंडळी त्यांचे अपयश मान्य करणे कठीणच असते, तसे करणे हे त्यांच्या रक्तामध्येच नाही.’’ अशी खंत […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजकीय नेते आणि नोकरशहा ही मंडळी त्यांचे अपयश मान्य करणे कठीणच असते, तसे करणे हे त्यांच्या रक्तामध्येच नाही.’’ अशी खंत […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सध्या तुमच्याकडे लोकांना देण्यासाठी पुरेशा लशी नाहीत पण एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याला फोन केला असता तिला लसीकरणाची कंटाळवाणी कॉलर ट्यून ऐकावी […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड राज्य सरकारने नव्या विधिमंडळाच्या उभारणीसाठी काढलेल्या निविदा आज रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच अन्य बड्या […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लस उत्पादक कंपन्यांमध्ये जाऊन फोटो काढून घेतले. परंतु, त्यांच्या सरकारने लसीची पहिली मागणी जानेवारी २०२१ मध्ये का […]
विशेष प्रतिनिधी हैदराबाद : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारवर तेलंगण उच्च न्यायालयाने कठोर शब्दांत ताशेरे ओढले तसेच आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून येणाऱ्या […]
वृत्तसंस्था भूवनेश्वर : कोरोना काळात संसर्गाचे आकडे आणि मृतांचे आकडे सामान्यांच्या मनात धडकी भरवत असताना सरकारपासून खासगी संस्थांपर्यंत आणि स्वयंसेवी संस्थांपासून व्यक्तीसमूहांपर्यंत आपापल्या मगदूरानुसार सगळेजण […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना साथीची तिसरी लाट येणार आहे, असे शास्त्रज्ञ सांगत आहे. त्यात लहान मुलांना संसर्गाचा धोका जास्त असल्याची शक्यता व्यक्त होत […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर उसळलेल्या हिंसाचाराची पाहणी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाचे चार अधिकाऱ्यांचे पथक आज बंगालमध्ये पाठवण्यात आले. त्यांच्याकडून येणाऱ्या अहवालानंतर […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या योजनेमध्ये लाभार्थ्यांना मे आणि जून महिन्यांसाठी प्रति व्यक्ति […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिल्लीत लॉकडाउन वाढवत नेणे भाग पडल्याने उपासमारीची वेळ आलेल्या लाखो गोरगरिबांसाठी अरविंद केजरीवाल सरकारने मोफत रेशन देण्याची […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेतून केंद्र सरकारने कोणताच धडा न घेता ते गाफील राहिले. यातून दूरदृष्टी आणि नेतृत्वाचा अभावच दिसून येतो, […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाप्रतिबंधक लस किंमत धोरणाचा फेरआढावा घेण्याच्या सूचना केंद्र सरकारला दिल्या आहेत. हे धोरणच लोकांच्या आरोग्याला हानीकारक असल्याचे दिसून […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मागील सत्तर वर्षांत तयार झालेल्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधा पुरेशा नाहीत. देशातील परिस्थिती गंभीर बनली आहे. वसतिगृहे, मंदिरे आणि चर्च यांचे […]
विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णावर उपचार व्हायलाच हवेत. रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध नसले तरीसुद्धा त्यांच्यावर उपचार करा असे निर्देश गुजरात उच्च न्यायालयाने […]
विशेष प्रतिनिधी श्रीनगर : अन्य राज्यात नोंदणी केलेली वाहने जम्मू-काश्मी रमध्ये चालविण्यासाठी त्यांची फेरनोंदणी करण्याविषयी काश्मी्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रसिद्ध केलेले परिपत्रक जम्मू-काश्मीदर उच्च न्यायालयाने […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता नवा पर्याय पुढे केला आहे. त्यानुसार पीएम केअर फंडातील निधीतून एक […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : नियमानुसार ज्या रुग्णांकडे ऑक्सिजन उपलब्ध नसेल त्यांना रेमडेसिव्हिर देखील दिले जाणार नाही. आता सरकारलाच लोकांना मरताना पाहायचे आहे की काय असा […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता म्हणजेच डीए पुन्हा त्यांना देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशभरातील ५२ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना यामुळे […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारच्या लस निर्यात करण्याच्या धोरणावर सडकून टीका केली असून आधी भारतातील लसीकरण पूर्ण करण्यावर भर […]
नव्या कृषी कायद्यामुंळे किमान हमी भाव मिळणार नाही या धास्तीने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने कृतीतून उत्तर दिले आहे. यंदाच्या वर्षी तब्बल ८६ हजार […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कृषी बिलांविरोधातील शेतकरी आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या चारपैकी दोन मुद्द्यांवर एकमत झाले असले तरी किमान आधारभूत किमतीच्या अर्थात MSP च्या मुद्यावर शेतकरी संघटना […]
महिला आणि बालकांवरील अत्याचारांना परिणामकारक आळा घालण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या प्रस्तावित शक्ती कायद्याचे सर्वांनी स्वागत करून तो लवकरात लवकर प्रत्यक्षात येईल ह्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. […]