पाकिस्तान घेणार भारताची मदत : शाहबाज सरकार भाजीपाला आणि धान्य आयात करू शकते; पूरपरिस्थितीवर मोदींनी व्यक्त केला शोक
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 1140 लोकांचा मृत्यू झाला आहे. सिंध, खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान या देशातील तीन राज्यांमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे […]