लोकलच्या प्रवासासाठी आंदोलन करू : दरेकर
विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनाविरोधी लसीचे दोन डोस घेतलेल्याना रेल्वे प्रवासाची (लोकल) मुभा द्यावी ,अशी मागणी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली असून प्रसंगी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनाविरोधी लसीचे दोन डोस घेतलेल्याना रेल्वे प्रवासाची (लोकल) मुभा द्यावी ,अशी मागणी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली असून प्रसंगी […]
विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : केरळमधील मोठा उद्योग असलेला किटेक्स गु्रप राज्यातून परत गेल्यामुळे कॉँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. कम्युुनिस्ट पक्षाचे […]
विशेष प्रतिनिधी मॉस्को : रशियातून वेगळ्या झालेल्या जॉर्जिया देशाला भारताने भावपूर्ण भेट दिली आहे. सतराव्या शतकातील जॉर्जियाची राणी सेंट क्वीन केटवनचे गोवा येथे असलेले पवित्र […]
विशेष प्रतिनिधी एनार्कुलम: कामगारांची लोकशाही म्हणविणाऱ्या केरळमधील कम्युनिस्ट सरकारच्या विरोधाता आता कामगारांनीच एल्गार पुकारला आहे. कम्युनिस्ट सरकारकडून किटेक्स ग्रुपच्या होत असलेल्या छळवणुकीविरोधात कामगारांनी निषेध आंदोलन […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चार वर्षांपूर्वी तत्कालिन भारतीय जनता पक्षाकडून फोन टॅपींग झाले होते, असा आरोप केला आहे. महाविकास आघाडीनेही […]
वृत्तसंस्था पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थ्यानी केली आहे. गेल्या वर्षांपासून कोरोना संकटामुळे संयुक्त पूर्व परीक्षेवर परिणाम झाला आहे. […]
विशेष प्रतिनिधी अमरावती : एमपीएससीबाबत सरकारने समिती स्थापन करावी, अशी मागणी संभाजीराजे यांनी राज्य सरकारकडे केली.पुण्यात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीने आत्महत्या केल्यानंतर राज्यभरात संतप्त […]
E voucher Platform For Vaccine : सरकारने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला (एनपीसीआय) इलेक्ट्रॉनिक लस व्हाऊचरसाठी एक प्लॅटफॉर्म सुरू करण्यास सांगितले आहे. हे व्हाउचर इलेक्ट्रॉनिक […]
विशेष प्रतिनिधी चेन्नई : लहान मुले मोबाइल व ऑनलाइन गेमच्या आहारी गेली आहेत हे दिसत असले तरी ते व्यसन रोखण्यासाठी आदेश देण्यास मद्रास उच्च न्यायालयाने […]
विशेष प्रतिनिधी तिरूअनंतपूरम : केरळमधील प्रमुख उद्योगसमूह असलेल्या किटेक्स गारमेंटस लिमिटेडने केरळमधील कम्युनिस्ट सरकारवर छळवणुकीचा आरापे केला आहे. हे सरकार उद्योजकांना आत्महत्या करायलाच भाग पाडेल […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मराठा समाजाला सरकारी नोकरीत पुरेसे प्रतिनिधीत्व आहे असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत केंद्राची पुर्नविचार याचिका फेटाळून लावली आहे. खुल्या […]
विशेष प्रतिनिधी श्रीनगर : श्रीनगर आणि जम्मू यांच्यातील राजधानी हस्तांतरणाची सुमारे १४९ वर्षांची परंपरा यंदापासून प्रथमच खंडीत होत आहे. त्यामुळे हजारो फाईल्स आणि इतर कागदपत्रे […]
विशेष प्रतिनिधी नोएडा : महाराष्ट्रात डी. एस. कुलकर्णीपासून अनेक बिल्डरांनी फसविल्यामुळे हजारो सामान्य नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. कायदेशिर कारवाई झाली मात्र सरकारकडून फसविल्या […]
विशेष प्रतिनिधी तिरुवनंतपुरम : केरळमधील कन्नूरस्थित सोने तस्करी टोळीशी सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांचा संबंध असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप या विरोधी […]
राज्यातील सरकारला जाग कधी येणार आहे? सर्वसामान्य माणसे रोज कमावतात आणि खातात. त्या लोकांनी काय करायचं? त्या लोकांनी कुठे जायचं? आज माझ्या खात्यावर फक्त चारशे […]
सर्व आस्थापनांनी १० जुलैपूर्वी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेणे बंधनकारक असल्याचे आदेश गुजरात सरकारने दिले आहे. हा आदेश पाळला नाही तर बंदीची […]
वृत्तसंस्था मुंबई : दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनावर देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या उदघाटनाला झालेली गर्दी चालते. बारमध्ये कितीही लोक चालतात. मग […]
Covaxine Phase III trial : भारताच्या स्वदेशी कोरोना लसीचे म्हणजेच कोव्हॅक्सिनचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा निष्कर्ष समोर आला आहे. तिसर्या टप्प्यातील चाचणी डेटामध्ये ही लस 77.8 […]
वृत्तसंस्था पुणे : अमेरिकेच्या जेबिल कंपनी पुणे जिल्ह्यात दोन हजार कोटींची गुंतवणूक करून प्रकल्प उभारणार आहे. रांजणगाव किंवा तळेगावमध्ये कंपनी प्रकल्पाचा विस्तार करणार आहे. Jebel’s […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोविड काळात मोठा धक्का बसलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला सुधारणेसाठी ३ लाख कोटींच्या स्टिम्यूलस पॅकेजची गरज आहे. मागणी वाढली की अर्थव्यवस्था सुधारेल, असे […]
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या केंद्रातील मोदी सरकारवर तोंडसुख घेताना बऱ्याच घसरल्या आहेत. या घसरण्यातूनच त्यांनी स्वतःची तुलना मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरशी […]
सर्व राजकीय नेत्यांच्या मुखी मराठा असले, तरी मराठ्यांच्या हाती मात्र खराटाच येत आहे, हे वेळेवेळी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत, […]
औरंगजेबासारख्या मोगल बादशहाने अनेक प्रयत्न करूनही पंढरीची आषाढी यात्रेची परंपरा बंद पडू शकली नाही, ती परंपरा मोडण्याचे पाप आघाडी सरकारने करू नये. कोरोना सारख्या आजाराशी […]
कोरोनाच्या पहिल्या लाटेचा मोठा फटका बसलेल्या मुंबईतील धारावी आणि पुण्यातील भवानी पेठेतील लोकांनी करून दाखविले आहे. त्यावेळी कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या या भागात रुग्णसंख्या कमी होत […]
वृत्तसंस्था पुणे : राज्य सरकारने नेहमीप्रमाणे पायी वारील परवानगी द्यावी, अशी मागणी वारकरी संप्रदायातील दहा संस्थान यांनी केली. आता याबाबत चर्चा करण्यासाठी उद्या दहा संस्थान […]