बिरभूम जिल्ह्यातील घटनेबाबत प्रंतप्रधानाची प्रतिक्रिया, अघोरी कृत्य करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील बिरभूम जिल्ह्यात एका हिसंक घटनेत मंगळवारी काही घरे पेटवून देण्यात आली. यात आठ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेवर पंतप्रधान […]