कच्चाथीवूवर परराष्ट्रमंत्री म्हणाले- काँग्रेसच्या पंतप्रधानांना भारतीय भूमीची चिंता नव्हती, द्रमुकलाही सर्व ठाऊक होते
वृत्तसंस्था नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत कच्चाथीवू मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, हा आज अचानक उद्भवलेला मुद्दा […]