कमलनाथ यांची सरकारवर टीका, म्हणाले : मध्य प्रदेशात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले; पण सरकार अन्नउत्सव साजरा करतंय
विशेष प्रतिनिधी भोपाळ : माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शनिवारी मध्य प्रदेशात होणाऱ्या अन्न महोत्सवाबाबत भाजप सरकारवर शब्द आणि कृतीत फरक असल्याचा आरोप केला आहे. ते […]