Kishtwar : किश्तवाड आपत्तीत 65 मृतदेह बाहेर काढले, 21 जणांची ओळख पटली; 200+ अजूनही बेपत्ता
जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील चशोटी गावात ढगफुटी झाल्यानंतर पूर आणि ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे आतापर्यंत ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २१ जणांची ओळख पटली आहे. आतापर्यंत १६७ जणांना वाचवण्यात आले आहे.