• Download App
    Flooding | The Focus India

    Flooding

    Maharashtra : राज्यात अतिवृष्टीचा कहर; मुंबई, मराठवाड्यासह विदर्भात 12 ठार; अनेक गावांचा संपर्क तुटला

    राज्यातील अनेक जिल्ह्यांत शुक्रवारी व शनिवारी पावसाने जोरदार पुनरागमन केले. मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांत गत दोन दिवस अतिवृष्टी झाली, तर मुंबईत अवघ्या तीन तासांत २०० मिमी पावसाने हाहाकार माजवला. कोकण विभागात गत चार दिवसांपासून आणि विदर्भातही गत २४ तासांपासून मुसळधार पाऊस झाला.

    Read more

    Kishtwar : किश्तवाड आपत्तीत 65 मृतदेह बाहेर काढले, 21 जणांची ओळख पटली; 200+ अजूनही बेपत्ता

    जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील चशोटी गावात ढगफुटी झाल्यानंतर पूर आणि ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे आतापर्यंत ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २१ जणांची ओळख पटली आहे. आतापर्यंत १६७ जणांना वाचवण्यात आले आहे.

    Read more