परभणीत पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांचे हाल, एकरी 50 हजार मदतीची मागणी दुधनाकाठच्या मुरुंबा गावाला पुराचा फटका
विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक गावांत हाहाकार उडाला आहे. मागच्या 48 तासांत 37 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नदीकाठच्या गावांना खासकरून सतर्कतेचा इशारा […]