रत्नागिरी जिल्ह्यात अनेक नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, पुराच्या धोक्यामुळे एनडीआरएफची टीम तैनात
वृत्तसंस्था मुंबई : कोकण किनारपट्टीवर रविवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे सखल भागात पाणी साचले […]