Harini Amarasuriya : श्रीलंकेच्या पंतप्रधान म्हणाल्या- देशांमध्ये भिंतींऐवजी पूल बांधा; तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणाले- पंतप्रधान मोदींनी कच्चाथीवू बेट परत घेण्याबाबत श्रीलंकेशी बोलावे
श्रीलंकेच्या पंतप्रधान हरिनी अमरसुरिया यांनी देशांमधील भिंतींऐवजी पूल बांधण्याचे आवाहन केले आहे. दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधील विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्या म्हणाल्या, घरे, कार्यालये आणि देश यांच्यात नेहमी पूल बांधा, भिंती नाही.