Jaishankar : जयशंकर म्हणाले- युक्रेन युद्धावर भारताला लक्ष्य करणे चुकीचे; आम्ही संवादाच्या बाजूने
फिनलंडच्या परराष्ट्रमंत्र्यांशी फोनवरून झालेल्या संभाषणात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, रशिया-युक्रेन युद्धावरून भारताला अन्याय्यपणे लक्ष्य केले जाऊ नये. भारताने नेहमीच शांतता आणि संवादाचा पुरस्कार केला आहे.