• Download App
    Farooq Abdullah`s | The Focus India

    Farooq Abdullah`s

    ‘पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत…’ फारुख अब्दुल्लांचं वादग्रस्त विधान!

    पीओकेवरील संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या दाव्यावर अब्दुल्ला बोलत होते. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या 2024 मध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होणार […]

    Read more

    ”भगवान राम केवळ हिंदुंचे नाहीत, ते….” ; फारुख अब्दुल्लांचं विधान!

    अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिली प्रतिक्रिया विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी शनिवारी अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी प्रयत्न करणाऱ्यांचे […]

    Read more

    ‘…तर काश्मीरचेही गाझासारखेच हाल होईल’, भारत-पाकिस्तानचा उल्लेख करताना फारूख अब्दुल्लांचं विधान!

    जाणून घ्या अब्दुल्ला यांनी असं का म्हटलं आहे? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पूंछ दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला […]

    Read more

    ‘हिंमत असेल तर पाकिस्तानशी युद्ध करा’, कलम 370 वर बोलताना फारुख अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार फारुख अब्दुल्ला यांनी बुधवारी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान फारुख अब्दुल्ला […]

    Read more

    फारुख अब्दुल्लांचा काँग्रेसला सल्ला, म्हणाले- गटतट दूर झाले नाही, तर राजस्थान हातातून जाईल

    प्रतिनिधी जयपूर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले- देशातील परिस्थितीमुळे सर्व वर्ग त्रस्त आहेत. आपल्या देशात […]

    Read more

    फारुख अब्दुल्लांचे भडकाऊ आवाहन, कृषि कायद्यांचा निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांप्रमाणे जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा परत मिळविण्यासाठी आंदोलन

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा भडकाऊ आवाहन केले आहे. जम्मू आणि काश्मीरच्या […]

    Read more

    नेहरू आणि नरसिंह रावांनी काश्मीरमध्ये सार्वमताचे (plebiscite) आश्वासन दिले होते…?? फारूख अब्दुल्लांच्या दाव्यात सत्यता किती…??

    नाशिक : भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी आणि नंतरच्या एका पंतप्रधानांनी काश्मीरी जनतेला सार्वमताचे (plebiscite) आश्वासन दिले होते. पण कालांतराने ते मागे हटले, असा गंभीर आरोप जम्मू […]

    Read more