शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी! आता खात्यात लवकरच वार्षिक 15 हजार जमा होणार
‘शेतकरी बांधवांचा विकास हेच सरकारचे मुख्य ध्येय’ असंही मुख्यमंत्री फडणवी यांनी सांगतले आहे.
‘शेतकरी बांधवांचा विकास हेच सरकारचे मुख्य ध्येय’ असंही मुख्यमंत्री फडणवी यांनी सांगतले आहे.
केंद्र सरकार आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळामधील पाचव्या फेरीची बैठक शुक्रवारी (14 फेब्रुवारी) चंदीगड येथे झाली. या बैठकीला 28 शेतकरी नेते उपस्थित होते. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. सुमारे साडेतीन तास चाललेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.
जयपूरमध्ये पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल विशेष प्रतिनिधी जयपूर : Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जयपूरमध्ये ४५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Farmers पंजाब-हरियाणातील १०१ शेतकरी दिल्लीकडे कूच करू शकले नाहीत. पंजाबच्या (Punjab) पतियाळा जिल्ह्याची सीमा ओलांडण्याचा शनिवारी त्यांनी प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी […]
वृत्तसंस्था चंदिगड : Farmers एमएसपीसह विविध मागण्यांसाठी दीर्घकाळ संपावर असलेल्या शेतकरी संघटनांनी शुक्रवारी पायी दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हरियाणामध्ये अलर्ट जारी करण्यात […]
मुंबई, दि. ९ : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाची आरती आज शेतकरी, पोलिस, स्वच्छता कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया… मंगलमुर्ती मोरया […]
केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे सविस्तर माहिती विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांशी संबंधित 7 योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय […]
सरकारकडून नोटीस बजावणे सुरू झाले विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तुम्हीही पंतप्रधान किसान सन्मान निधीचे ( PM Kisan Nidhi ) लाभार्थी असाल तर ही बातमी […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अभिनेत्री आणि खासदार कंगना रनोट ( Kangana Ranaut ) यांच्या शेतकरी आंदोलनावरच्या वक्तव्यापासून भाजपने स्वतःला दूर केले आहे. पक्षाने सोमवारी एक […]
यासाठी शेतकऱ्यांनी 30 ऑगस्टपर्यंत अर्ज करायचे आहेत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत सरकारकडून ( Modi government ) शेतकऱ्यांसाठी सातत्याने नवनवीन योजना राबविण्यात येतात. जेणेकरून […]
४ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी ( farmers ) सरकार सातत्याने पावले उचलत आहे. त्यांच्या उन्नतीसाठी विविध […]
विशेष प्रतिनिधी नाशिक : लाडक्या बहिणी बरोबरच लाडक्या भावाची देखील राज्य सरकारने काळजी घेतली असून आता आमच्या शेतकरी भावांना वीज बिल भरण्याची आवश्यकता नसल्याचा दावा […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी 3 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञ परिषदेच्या (ICAE) 32 व्या आवृत्तीचे उद्घाटन केले. […]
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बंदी लागू करण्यात आली होती विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्राने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलीच बातमी दिली आहे. वास्तविक, […]
..त्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल. तसेच, खर्च निम्म्याहून कमी केला जाईल.. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत हा कृषीप्रधान देश आहे, येथील सुमारे ७० टक्के […]
पुढच्यावर्षी 40 टक्के कृषीफिडर सौरऊर्जेवर ; 40,000 कोटींची गुंतवणूक विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठी गुरुवारचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. सुमारे 9000 मे. […]
शेतकरी संघटनेने भविष्यातील योजना सांगितल्या विशेष प्रतिनिधी चंदीगड : शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ आंदोलनाबाबत पुढचे पाऊल 29 फेब्रुवारीला ठरवणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी शुक्रवारी सांगितले. शनिवारी ‘कँडल […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंजाबच्या शेतकऱ्यांनी शंभू आणि खनौरी सीमेवरून दिल्लीला जाण्याची त्यांची योजना 2 दिवस पुढे ढकलली आहे. शेतकरी नेते सर्वन पंढेर म्हणाले की, […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : शंभू सीमेवर आंदोलन करणारे पंजाबचे शेतकरी बुधवारी दिल्लीला रवाना होणार आहेत. हरियाणा पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्यासाठी जेसीबी आणि हायड्रोलिक क्रेनसारखी अवजड यंत्रसामग्री […]
किमान आधारभूत किमतीचा कायदा करावा यासह इतर अनेक मागण्यांसह देशभरातील शेतकरी दिल्लीकडे मोर्चा वळवत आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात […]
एमएसपी तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी यावरून उत्तर भारतातील शेतकरी संघटनांनी आक्रमक होत दिल्लीच्या बॉर्डरवर जमण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पुन्हा एकदा संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे […]
पोलिसांनी हरियाणा आणि पंजाब सीमेवर सतर्कता वाढवली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सरकारला भिडण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी 13 फेब्रुवारीला दिल्लीकडे […]
शेतीमध्ये नवे प्रयोग करून उत्पादकता वाढवून विषमुक्त शेती करण्याकडे लक्ष द्यावे, असेही म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी सातारा : कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सव – 2024 […]
मानधन योजनेचा लाभ फक्त अशा शेतकऱ्यांनाच मिळेल जे … ; जाणून घ्या काये आहे निकाष? विशेष प्रतिनिधी दिल्ली : नवीन वर्ष शेतकऱ्यांसाठीही आनंदाची बातमी घेऊन […]
वृत्तसंस्था मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या (29 नोव्हेंबर) मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने […]