• Download App
    farmers law | The Focus India

    farmers law

    Rahul Gandhi : राहुल गांधी म्हणाले- शेतकरी कायद्यावर अरुण जेटलींनी धमकावले होते; जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर- त्यांच्या मृत्यूनंतर एक वर्षाने कायदा आला

    काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शनिवारी माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर शेतकरी कायद्याला आणि सरकारला विरोध केल्याबद्दल धमकी दिल्याचा आरोप केला. राहुल म्हणाले की, मला आठवते की जेव्हा मी शेतकरीविरोधी कायद्यांविरुद्ध लढत होतो तेव्हा अरुण जेटलींना मला धमकावण्यासाठी पाठवण्यात आले होते.

    Read more

    शेतकरी कायदा रद्द करण्याचे विधेयक अक्षरश गोंधळा गोंधळामध्ये मंजूर करण्यात आले ; राज्यसभा खासदार जया बच्चन

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत बराच गोंधळ निर्माण झाला होता. गुरुनानक जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान […]

    Read more

    कायदा लागू करण्याची आणि कायदा रद्द करण्याची ही कोणती पद्धत? 700 शेतकऱ्यांचा मृत्यू पंतप्रधानांच्या चुकीमुळे झालाय ; खासदार राहुल गांधी

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : केंद्र सरकारने जारी केलेल्या 3 कृषी कायद्या विरोधात शेतकर्यांनी जवळपास एका वर्षापासून आंदोलन केले होते. गुरुनानक जयंती दिवशी पंतप्रधान मोदींनी हे […]

    Read more

    कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत होऊन त्याची सूचना राजपत्रात प्रसिध्द होत नाही, तोपर्यंत आमचा मोदी सरकारवर विश्वास नाही ; राकेश टिकैत

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांनी शेतकरी कायद्या विरुद्ध अांदाेलन केले. शेवटी गुरू नानक जयंती दिवशी हे कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    कष्टकरी एकत्र आले तर काय होते याचा हा पुरावा – अमेरिकेची प्रतिक्रिया

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. त्यावर आता परदेशातून प्रतिक्रिया येत आहेत. खासदार अॅंडी लेविन यांनी […]

    Read more

    शेतकरी कायदा मागे घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आनंद

    विशेष प्रतिनिधी मुबंई : आज गुरुनानक जयंतीचे औचित्य साधून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी कायदे मागे घेतल्याची घोषणा केलेली आहे. यामुळे आंदोलनकर्त्या शेतकरी वर्गात […]

    Read more

    शेतकरी कायदा मागे घेतल्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नाखूष

    विशेष प्रतिनिधी मुबंई : शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून घेण्यात आलेले तीनही कृषी कायदे मागे घेतले आहेत. पंतप्रधानांनी आज गुरूनानक जयंतीचे औचित्य साधून 18 मिनिटांच्या आपल्या […]

    Read more