• Download App
    farmer | The Focus India

    farmer

    भारत बंद करून विरोधकांना शेतकर्‍यांचा नव्हे, तर दलालांचं भलं का करायचं आहे?

    विरोधकांकडून या कायद्यांमुळे आता शेतकर्‍यांना एमएसपी मिळणार नाही, असा अपप्रचार केला जात आहे. पण, एमएसपी कुठल्याही स्थितीत बंद होणार नाहीत. विरोधकांचा मुद्दा धांदत खोटा आहे […]

    Read more

    शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवणाऱ्या नौटंकीबाज बच्चू कडू यांनी राज्यातील शेतकऱ्यांकडे पाहावे, भाजपाची टीका

    केंद्र सरकारच्या कृषी कायद्यावरून शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवणाऱ्या आणि मोटारसायकलने दिल्लीला जाण्याची नौटंकी करणाऱ्या बच्चू कडू यांनी पहिले राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीकडे पाहावे. स्वत:च्या घरातील अंधार दूर […]

    Read more

    नव्या कृषि कायद्यामुळे महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी कमावले १० कोटी रुपये

    पंजाब, हरियाणातील शेतकरी नव्या कृषि कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करत असताना महाराष्ट्रातील चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याच कायद्यामुळे तब्बल १० कोटी रुपये कमावले आहेत. मराठवाड्यातील लातूर, […]

    Read more