आम्ही देश चालविणार…!!
आम्ही देश चालविणार झेंडे आमचे नाचविणार रस्त्यांवरून राज्या – राज्यांच्या बॉर्डर वरून रेल्वेच्या पटऱ्यांवरून जात पंचायतीतून खाप पंचायतीतून आम्ही देश चालविणार आम्ही देश चालविणार […]
आम्ही देश चालविणार झेंडे आमचे नाचविणार रस्त्यांवरून राज्या – राज्यांच्या बॉर्डर वरून रेल्वेच्या पटऱ्यांवरून जात पंचायतीतून खाप पंचायतीतून आम्ही देश चालविणार आम्ही देश चालविणार […]
Farmer Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे बंद झालेला रस्ता खुला करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालय सुनावणी होणार आहे. नोएडा येथील रहिवाशाने न्यायालयात जनहित याचिका […]
मोबाईल टॉवर्स उद्ध्वस्त करू नकात त्यामुळे इंटरनेट व दूरध्वनी सेवा विस्कळीत होऊ लागली आहे. माझे आवाहन तुम्ही ऐकत नाहीत जर आता तुम्ही ही कॄती थांबविली […]
प्रदेश प्रवक्त्यांपासून ते प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभेच्या नेत्याना किती दिवस मोहीम राबविली होती हे आठवत नाही? किती सह्या आहेत? विशेष प्रतिनिधी पाटना : कृषी कायद्याला देशभर […]
विशेष प्रतिनिधी चंढीगड: टेलिफोन टॉवरवर हल्ले चढवू नका, या पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या आवाहनाला आंदोलक शेतकऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या असून आतापर्यंत १३३८ पेक्षा टॉवरची […]
दोन वर्षांपूर्वी पंजाबमधील तरणतारण जिल्ह्यातील मृत शेतकऱ्याचा फोटो दिल्लीतील आंदोलनाचा असल्याचे भासवून सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. यातून आंदोलन भडकाविण्याचा प्रयत्न अखिल भारतीय किसान […]
आंदोलक शेतकऱ्यांची केंद्राकडे आग्रही मागणी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनाचा तिढा अद्यापी सुटला नाही. केंद्र सरकार आणि आंदोलक यांच्यात वाटाघाटीच्या […]
दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत असले तरी अनेक शेतकऱ्यांना हे आंदोलन पसंत नाही. अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेऊन कृषी कायद्यात […]
काश्मीर ते कन्याकुमारी असा सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये तीन नवीन कृषी कायद्याबद्दल जनतेला काय वाटते, याचा आढावा घेतला. 54 टक्के जणांनी कायद्याला पाठींबा दिला आहे. […]
नाणेनिधीच्या गीता गोपीनाथ यांचे प्रतिपादन विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कृषी आणि कामगार कायदे आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने योग्य दिशेने उचलली पावले आहेत, असे मत आंतरराष्ट्रीय […]
पंजाबच्या शेतकरी संघटनेवर आरोप विशेष प्रतिनिधी चंदीगड : दिल्ली सीमेवर तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार्या पंजाबच्या शेतकरी संघटनेवर परदेशी निधी घेतल्याचा […]
कृषि कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन राजकीयदृष्टया प्रेरीत असून आता मागे घ्यावे, असे मत देशातील बहुतांश नागरिकांनी व्यक्त केले आहे. नव्या सुधारणांमुळे शेतकऱ्यांचा फायदाच […]
लंगरमध्ये सेवा देऊन आंदोलक शेतकऱ्यांचा एन्जॉय विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली सीमेवर पंजाब हरियाणाचे शेतकरी दोन आठवड्यापासून तीन कृषी कायद्याला विरोध करत आंदोलन करत […]
विरोधी पक्षाकडून भडकाविण्यात आल्याने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा भाषांत ट्विटरवर आवाहन केले आहे. कृषि मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे पत्र सर्व […]
देशातील १४ कोटी शिख, एक कोटी काश्मीरी आणि ३० कोटी मुस्लिम एकत्र आल्यावर त्यांची संख्या ४५ कोटी होईल. ते मिळून देशातून हिंदूंचे नामोनिशान संपवून टाकतील, […]
सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या कॉँग्रेसची कृषि कायद्याबाबतची दुट्टपी भूमिका सर्वज्ञात आहे. आक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी ट्रॅक्टरवर बसून यांनी खेती बचाओ […]
राज्यातील काँग्रेस नेत्यांना दिल्ली दरबाराचा आदेश मिळाला नाही. त्यामुळे कृषि कायद्यांवर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या बोलावलेल्या बैठकीस कॉँग्रेसच्याच ज्येष्ठ मंत्र्यांनी दांडी मारली. विशेष […]
वारंवार होणारा पराभव आणि जनतेच्या नकारामुळे हताश झालेले राजकीय नेते नैराश्यातून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम करीत असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नकवी […]
देशवासियांनाही केले आवाहन विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नव्या कृषी विधेयकांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरु केले असून केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्राचे तीन नवीन कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. कायद्याबाबत गैरसमज करून घेऊ नयेत, आपण संवाद करू या. एकत्र येऊन आंदोलनाच्या विषयावर […]
मोदींशी लढताना विरोधकांची स्ट्रॅटेजी जुनी, राजकीय हत्यारेही जुनी विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – शेतकरी आंदोलनाचा देशा – परदेशात भरपूर बोलबाला असला तरी त्यात “मिसिंग” असलेल्या […]
करार होऊनही शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करण्यास नकार देणाऱ्या कंपनीवर कारवाई विशेष प्रतिनिधी भोपाळ : एका बाजुला दिल्लीमध्ये नव्या कृषि कायद्याला विरोध होत असताना मध्य प्रदेशातील […]
चिल्ला सीमेवर धरणे आंदोलन करत असलेल्या शेतकºयांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याशी चर्चा केली. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : […]
शेतकरी आंदोलनाला डाव्या विचारांच्या संघटना आणि डाव्या राजकीय पक्षांनीच हायजॅक केकल्याचा आरोप केला जात आहे. शेतकºयांना भडकाविण्याचा प्रयत्न डाव्या पक्षांकडून केला जात आहे. विशेष प्रतिनिधी […]
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी नक्वी यांनी भेट दिली. या ठिकाणी मोफत असलेल्या पिज्झा लंगरला त्यांनी भेट दिली. त्याचा व्हिडीओही त्यांनी शेअर केला. विशेष प्रतिनिधी नवी […]