Farm Laws : सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनेल सदस्याने सरन्यायाधीशांना लिहिले पत्र, शेतकऱ्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना तीन कृषी कायदे परत करण्याची घोषणा केली आहे. आज होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे तिन्ही कायदे मागे घेण्याच्या […]