काका- पुतण्यांच्या हाता सत्ता जाते तेव्हा धनगर समाजावर जाणीवपूर्वक अन्याय, आमदार गोपीचंद पडळकर यांचा आरोप
राज्यातील सत्ता ज्या ज्या वेळी काका-पुतण्यांच्या हातात जाते, त्यावेळी धनगर समाजावर जाणीवपूर्वक अन्याय केला जातो, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला […]