फडणवीस सरकार वरल्या आरोपांच्या गदारोळात महामंडळांचे सत्ता वाटप बिनबोभाट!!
फडणवीस सरकार वरल्या आरोपांच्या गदारोळात महामंडळाचे सत्ता वाटप बिनबोभाट!!, हे महाराष्ट्रातल्या महायुतीच्या फडणवीस सरकारने घडवून आणले.
फडणवीस सरकार वरल्या आरोपांच्या गदारोळात महामंडळाचे सत्ता वाटप बिनबोभाट!!, हे महाराष्ट्रातल्या महायुतीच्या फडणवीस सरकारने घडवून आणले.
हजारो मैल पायपीट, पाऊस-ऊन-वारा अंगावर झेलत आणि मुखी ज्ञानोबा-तुकारामाचा गजर करत हजारो वारकरी दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघतात. वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी यंदा महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वारीदरम्यान एखाद्या अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना सरकारकडून चार लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. यासंदर्भातले नवे परिपत्रक महसूल विभागाने मंगळवारी जारी केले आहे.
भटक्या विमुक्त समाजाच्या वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांकडे अखेर फडणवीस सरकारने सकारात्मक पावले उचलली आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत
पहलगाम येथील हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्य सरकारच्या वतीने विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने या व्यवसायाला आता शेतीचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे आता मत्स्य व्यवसायाला देखील शेतीप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत राज्यभरातील घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण घेण्यात आला. या प्रकरणी राज्यातील प्रत्येक वाळू घाटात 10 टक्के आरक्षण हे घरकुलांसाठी असेल. विशेषतः ज्या ठिकाणी पर्यावरण मंजुरी नाही, त्या ठिाकणी स्थानिक ग्रामपंचायतींनाही पुढील कारवाई करावी लागेल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे शंभर दिवस भरल्यानंतर नव्हे, तर पूर्ण झाल्यानंतर सकाळ आणि पोल पंडित यांनी केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्राच्या जनतेने फडणवीस सरकारवर विश्वास दाखविला
महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सर्व परीक्षा आता मराठीतच घेतल्या जातील. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावला मशिदींवरच्या भोंग्यांना चाप; पण प्रत्यक्षात कारवाई करताना कुठे होतो अटकाव??, हे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस सरकारने कायदेशीर कारवाई केली वाळू माफियांवर; पण मराठा आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली मनोज जरांगे यांनी आग पाखड केली देवेंद्र फडणवीसांवर!!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने निश्चित केलेल्या शंभर दिवसांच्या उद्दीष्टांपैकी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजने’त 52,705 सौर पंप बसविण्याचे उद्दीष्ट महावितरणने 60 दिवसात पूर्ण केले, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
नाशिक : संघर्ष आणि हिंसाचाराचा चिखल अजितदादांच्या राष्ट्रवादीत झालाय, पण त्याचे शिंतोडे मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारवर उडले आहेत. शरद पवारांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी […]
पुढील वर्षी मुंबईत होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात ते मंजूर केले जाईल. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरी नक्षलवाद्यांच्या बेकायदेशीर कारवाया प्रभावीपणे रोखण्यासाठी […]
वृत्तसंस्था मुंबई : राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या बहुमतावर सोमवारी (4 जुलै) शिक्कामोर्तब झाले. नव्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 164 तर विरोधात […]