आतापर्यंत काश्मिरातून 500 पर्यटक महाराष्ट्रात परतले, फडणवीस सरकारकडून विशेष विमानांची व्यवस्था
पहलगाम येथील हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्य सरकारच्या वतीने विशेष विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे.