जायकवाडी धरणातून 1 लाख 13 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग : 620 कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना
प्रतिनिधी औरंगाबाद : नाशिक जिल्ह्यातील धरणं जवळपास पूर्णपणे भरली असून, पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत करण्यात येत आहे. त्यामुळं जायकवाडी धरणात सद्या 90 हजार क्यूसेकने पाण्याची […]