”देशात पर्यावरणपूरक राजकारण व्हायला हवं”, राज ठाकरेंचं विधान!
‘’प्रत्येक झाड तोडताना हात थरथरला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे…’’, असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल […]
‘’प्रत्येक झाड तोडताना हात थरथरला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे…’’, असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल […]
प्रतिनिधी नाशिक : नाशिक गोदावरी घाटावरील पाडवा पटांगणात नारोशंकर मंदिराजवळ, पंचवटी येथे २५ हजार स्क्वेअर फुटांची (२५० फूट बाय १०० फूट) ही भव्य रांगोळी साकारण्यात […]
केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवाई राजकीय हेतूने हाेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामागे कुठेनाकुठे तरी बदलाचा भाव जाणवत आहे. देशात सध्या जे सुरु आहे ते पाहता हे […]
पुण्यातील उंड्री येथील रहिवासी प्रकल्पासाठी पर्यावरण तसेच इतर कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकता हौसिंग प्रा. लि. कंपनीला राष्ट्रीय हरित लवादाने 15 कोटी 99 लाख 09 हजार […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : काळाची पाऊले ओळखत हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करत पर्यावरण संवर्धन साधत असताना शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. या दृष्टीने […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाचा सामना करण्यासाठी वापरण्यात येणारी वैद्यकीय उपकरणे मानव आणि पर्यावरणाला धोकादायक असल्याचा इशारा .जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे. Dangerous! Covid’s […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आदित्य यांना मेसेज करुन ही धमकी दिली आहे. दरम्यान, धमकी […]
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देत पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्याचे आवाहन केले. त्यांनी ट्विट केले की, “मी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सर्व देशवासीयांना माझ्या […]
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबोळे धर्मांतराच्या विषयावर भाष्य करतांना म्हणाले की, धर्मांतर पूर्णपणे थांबले पाहिजे असं संघाचे कायमच मत राहिलेलं आहे.RSS: Conversion must […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील ८५ टक्के कुटुंबांपर्यंत स्वयंपाकाच्या गॅसचे कनेक्शन पोचले आहे. त्याचा ७० टक्के कुटुंबे प्राथमिक इंधन म्हणून वापर करत आहेत. परंतु अजून […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील तब्बल ४८३ पायाभूत सुविधा प्रकल्पांना विलंब झाल्याने सुमारे ४.४३ लाख कोटी रुपयांनी खर्च वाढला आहे. हे सगळे प्रकल्प दीडशे […]
आपली शेकडो कामं मेंदू बिनबोभाट करत असतो. एखादी समस्या आली तरच आपल्याला या अवयवाची जाणीव होते इतका हा मेंदू दुर्लक्षित असतो. आपला चेहरा, पेहराव यांची […]
सर्वसामान्य मुंबईकर जनतेचा वेळ आणि पैसा वाचवून त्याला मस्त एअरकंडिशन्ड मेट्रोमधून प्रवास करण्याची संधी देणाऱ्या मेट्रो प्रकल्पाचे आरे डेअरीतील काम उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारने बंद […]
आपल्या जीवनात सर्वात मौल्यवान काय आहे हे आपल्याला कोरोनानं शिकवलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सध्या कोरोनाच्या रुग्णांना सर्वात महत्त्वाचा ठरतोय तो ऑक्सिजन. खरं […]
कोरोनानंतर सध्या सगळीकडं सर्वाधिक चर्चा कशाची असेल तर ती आयपीएल (IPL) स्पर्धेची आहे. रोजच्या सामन्यातील विविध खेळाडुंचे कारनामे, सामन्यातील गमतीजमती आणि 8 संघांमध्ये सुरू असलेल्या […]