• Download App
    Dynastic Politics | The Focus India

    Dynastic Politics

    Tharoor : थरूर यांनी लिहिले- भारतात राजकारण कौटुंबिक व्यवसाय, गांधी कुटुंबाचे उदाहरण देऊन म्हटले-“गुणवत्तेवर आधारित व्यवस्था पाहिजे”

    काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी भारतातील घराणेशाही राजकारणावर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय प्रकाशन प्रोजेक्ट सिंडिकेटसाठी लिहिलेल्या लेखात थरूर म्हणाले, “भारतातील राजकारण हा एक कुटुंबाचा व्यवसाय बनला आहे. जोपर्यंत राजकारण कुटुंबांभोवती फिरत राहील तोपर्यंत लोकशाही सरकारचा खरा अर्थ अपूर्ण राहील.”

    Read more