पाकिस्तानातून धुळीचे वादळ, महाराष्ट्रात प्रभाव; मास्क वापरण्याचा तज्ञाचा सल्ला
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानच्या वाळवंटी भागातून २३ जानेवारी २०२२ रोजी भारताच्या दिशेने धुळीचे वादळ आले आहे. त्यामुळे मास्क वापरण्याचा सल्ला तज्ञानी दिला आहे. […]