डॉ. सुदाम मुंडेला कठोर शिक्षा झाली असती तर आर्वीची घटना घडलीच नसती; सामाजिक कार्यकर्त्या ज्योती गुरव यांचा दावा
विशेष प्रतिनिधी जळगाव –बीड येथील डॉक्टर सुदाम मुंडे यांना अर्भकांच्या हत्येप्रकरणी कठोरातील कठोर शिक्षा झाली असती तर आज व वर्धा जिल्ह्यातील आर्वी सारख्या गावातील घटना […]