राज्यपालांना बदनाम करून पवार – ठाकरे यांनी काँग्रेसच्या राहुल गांधींना पपलू केले!!; किरीट सोमय्या यांचा टोला
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक पाच दिवसांच्या हिवाळी अधिवेशनात झाली नाही. राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री अशी “राजकीय पत्रापत्रीची लढत” यात झाली. परंतु त्यावर भाजपचे […]