बँकांमध्ये 35,000 कोटींच्या ठेवी पडून, दावा करणारा कोणीही नाही; केंद्र सरकार आता अशा प्रकारे करणार परत, योजना तयार
प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील सर्व बँकांमध्ये हजारो कोटींची बेनामी संपत्ती जमा असून त्यावर कोणीही दावा करणारा नाही. आता या पैशांच्या तोडग्यासाठी सरकारने मोठा निर्णय […]