कंबोडियातून 360 भारतीयांची सुटका; परदेशात गलेलठ्ठ पगाराचे आमिष देऊन एजंटचा गंडा, सायबर क्राइम करायला लावायचे
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताने कंबोडियातून 360 भारतीयांची सुटका केली आहे. फसवणूक करणाऱ्या एजन्सीने त्याला नोकरीचे आश्वासन देऊन कंबोडियाला पाठवले होते. तेथे त्यांचा वापर सायबर […]