दिल्ली सरकारने अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर ५०००० रुपये नुकसान भरपाई जाहीर केली
विशेष प्रतिनिधी दिल्ली : सध्या भारतात बऱ्याच भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. केरळ आणि उत्तर प्रदेश मध्ये पुरामुळे बरीच हानी झाली आहे. तर दिल्ली […]