भीती वाटली की शिवसैनिक सत्तेचा विषय आला की मात्र आठवत नाही, नारायण राणे यांची टीका
विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत म्हटले आहे की सत्तेचा विषय आला की शिवसैनिक आठवत नाही आणि […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत म्हटले आहे की सत्तेचा विषय आला की शिवसैनिक आठवत नाही आणि […]
विशेष प्रतिनिधी चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव लोकांच्या हृदयावर लिहिलेले आहे. जे पंतप्रधान मोदींवर टीका करतात ते अर्धवट आहेत. हे लोक चांगल्या गोष्टी […]
विशेष प्रतिनिधी सातारा: जे कर्म करतो, ते या जन्मीच फेडावं लागतं असे म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. छत्रपती उदयनराजे […]
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लष्कर भरतीच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारला घेरले आहे. ते म्हणाले की, तरुण देशासाठी जीव द्यायला तयार आहेत, पण हे […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची मालमत्ता ‘ईडी’ने जप्त करण्याअगोदर त्यांना कल्पना देणे आवश्यक होते. मात्र संजय राऊत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : २०१९ मध्ये साताऱ्यात पावसात भिजूनही तुम्हाला ५४ च्या वर जाता आले नाही. ही ५४ ची संख्या टिकवून ठेवण्यासाठी वारंवार आमदारांना विश्वास […]
प्रतिनिधी मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात पार पडावी यासाठी महाविकास आघाडीमधली तिन्ही पक्षांची चर्चा झाली आहे. सरकारच्या वतीने राज्यपाल यांना तसे पुन्हा कळवण्यात […]
विशेष प्रतिनिधी औरंगाबाद: सध्याचे राजकीय वातावरण म्हणजे मुसलमानांची दाढी अन् हिंदूंची शेंडी असंच सुरु आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या माफिया सेनेची इज्जत गेली आहे. गोवा, उत्तर प्रदेशातील जनतेने त्यांना दाखवून दिलं आहे. संजय राऊत […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेले बजेट म्हणजे घोषणांचा पाऊस आणि योजनांचा दुष्काळ आहे, अशी टीका रयत […]
विशेष प्रतिनिधी नाशिक : मुख्यमंत्री कुठेही अगदी मंत्रालयात तसेच कॅबिनेटच्या बैठकींनाही जात नाहीत. मुख्यमंत्रीच नव्हे, तर महाराष्ट्रच आजारी पडल्याची टीका केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : आम्ही पडायला आलो, आम्ही पडायला आलो असा जो कांगावा सुरु आहे, परंतू कोणीही त्यांना पाडण्याचा प्रयत्न करत नाहीय. भाजपाचे साडेतीन नेते […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : एकीकडे राज्यसभेत काँग्रेसवर निशाणा साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने शरद पवार प्रेम उफाळून आले असले तरी पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : मोदी सरकारने आपल्या नेहमीच्या पद्धतीने या बजेटमधून मोठमोठे आकडे फेकून भव्य दिव्य स्वप्न दाखवली आहेत. गुलाबी स्वप्नांशिवाय सर्वसामान्यांना काहीही मिळाले नाही. […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : आपण पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल नाही, तर एका गावगुंडाबद्दल बोललो होतो हे आधीच स्पष्ट केल्यानंतरही राज्यातील भाजपचे नेते एका गावगुंडाचा पंतप्रधान नरेंद्र […]
विशेष प्रतिनिधी नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे खोटे बोलण्याचे काम करतात, नाना पटोले हे मिस्टर नटवरलालच्या भूमिकेत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या बद्दल बोलून […]
नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या पुण्यातील रुपाली ठोंबरे यांनीही इम्तियाज जलील यांच्यावर सडकून टीका केली आहे. What is Jalil’s allergy to Marathi boards? , Rupali Thombre’s […]
शिवसेना उत्तर प्रदेशमधून 50 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. Sanjay Raut’s response to Jalil’s criticism of Marathi boards विशेष प्रतिनिधी मुंबई : आगामी काळातील […]
विशेष प्रतिनिधी पणजी : राष्ट्रीय राजकारणात एकमेंकांचे मित्र असलेल्या अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांच्यात गोवा निवडणुकीवरून हमरीतुमरी सुरू झाली आहे. तृणमूल कॉँग्रेसला खूप महत्व […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : संजय राऊत हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे, त्यांचे नेते शरद पवार की उद्धव ठाकरे? असे प्रश्न उपस्थित करत हे लावालावी करायचं काम […]
विशेष प्रतिनिधी लखनऊ : आम आदमी पक्ष हा भारतीय जनता पक्षाचेच प्रतिरुप आहे. त्यामुळेच हा पक्ष यात्रा-जत्रा काढत आहे, अशी टीका माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कॉँग्रेसेचे नेते राहूल गांधी यांच्यावर टीका केल्याने कॉँग्रेसचा तिळपापड झाला आहे. त्यामुळे कॉँग्रेस आणि तृणमूल कॉँग्रेस यांच्यातच आता जुंपली आहे. […]
वृत्तसंस्था मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जाज्वल्य अभिमान असल्याचा आव आणत जे लोक एकेकाळी सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करत होते. तेच आता सावरकरांवर लांच्छनास्पद आरोप करणाऱ्यांच्या […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे चपट्या पायाचे सरकार आहे. हे सरकार आल्यानंतर गेल्या दोन वषार्पासून राज्याला पनवती लागली आहे, अशी टीका […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे चपट्या पायाचे सरकार आहे. हे सरकार आल्यानंतर गेल्या दोन वषार्पासून राज्याला पनवती लागली आहे, अशी टीका […]