सैन्यातील भरतीच्या मुद्द्यावर राहुल गांधींची केंद्रावर टीका, म्हणाले- देशासाठी जीव द्यायला तरुण तयार, पण हे सरकार ना रोजगार देते, ना संरक्षण!
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लष्कर भरतीच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारला घेरले आहे. ते म्हणाले की, तरुण देशासाठी जीव द्यायला तयार आहेत, पण हे […]