Shankaracharya : शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले- ठाकरे महाराष्ट्राच्या बाहेरून आले, इथल्या लोकांनी त्यांना स्वीकारले
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले. देशभरातून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. आता जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुकतेश्वरानंद यांनी राज ठाकरे यांच्या मराठी भाषेच्या भूमिकेवर टीका केली आहे.