• Download App
    country | The Focus India

    country

    देशातील वाढता जातीय तणाव कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी देशाला संदेश द्यावा : गेहलोत

    वृत्तसंस्था जयपूर : देशातील जातीय हिंसाचार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संदेश द्यावा, असे आवाहन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले आहे. Prime Minister […]

    Read more

    राजनाथ यांनी चीनला सुनावले : म्हणाले- कोणी भारताला छेडले तर भारत सोडणार नाही, आता आम्ही शक्तिशाली देश आहोत

    अमेरिकेच्या भूमीवरून चीनला कडक संदेश देत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे की, भारताचे नुकसान झाल्यास भारत कोणालाही सोडणार नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    राजनाथ यांनी चीनला सुनावले : म्हणाले- कोणी भारताला छेडले तर भारत सोडणार नाही, आता आम्ही शक्तिशाली देश आहोत

    अमेरिकेच्या भूमीवरून चीनला कडक संदेश देत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे की, भारताचे नुकसान झाल्यास भारत कोणालाही सोडणार नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    वीज संकट : महाराष्ट्रात फक्त 7 दिवसांचा उरलाय कोळशाचा साठा, देशभरात विजेच्या संकटात वाढ

    सध्या महाराष्ट्रात वीज निर्मितीसाठी केवळ 7 दिवसांचा कोळशाचा साठा शिल्लक आहे. तर दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. देशाच्या गरजेच्या केवळ 35 टक्के कोळसा उपलब्ध आहे. […]

    Read more

    देशातील गोशाळा यांची अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर निती आयोग आता देणार भर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील गोशाळा यांची अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर निती आयोग आता भर देणार असून त्यासाठी पावले उचलली जाणार आहेत. The policy commission will […]

    Read more

    देशात कापसाचे दर होणार कमी : कापसाच्या आयातीवरील सीमाशुल्क 30 सप्टेंबरपर्यंत रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

    सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कापसाच्या आणि सुती वस्त्रांच्या किमती कमी करण्यासाठी, कापसाच्या आयातीवरील सीमाशुल्क, 30 सप्टेंबरपर्यंत न आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या सवलतीचा लाभ […]

    Read more

    चौथ्या लाटेची चाहूल : देशातील 29 जिल्ह्यांमध्ये कोरोना अनियंत्रित, दिल्ली-गुजरात आणि हरियाणात झपाट्याने वाढले रुग्ण

    देशात पुन्हा कोरोनाचा फैलाव सुरू झाला आहे. ही चौथ्या लाटेची चाहूलही असू शकतो. निदान आकडे तरी त्या दिशेने निर्देश करत आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा […]

    Read more

    ‘पाकिस्तान 1947 मध्ये स्वतंत्र देश झाला, पण आज पुन्हा स्वातंत्र्यलढा सुरू झाला’, सरकार पडल्यानंतर इम्रान यांचे पहिले ट्विट

    पाकिस्तानात सत्तेतून हकालपट्टी झाल्यानंतर माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी पुन्हा एकदा ट्विट करून परकीय षड्यंत्राचा जप सुरू केला आहे. पाकिस्तानचे सरकार पाडण्यामागे परकीय षडयंत्र […]

    Read more

    श्रीलंकेत आर्थिक संकट गडद, ​​19 श्रीलंकन ​​नागरिकांनी देश सोडून तामिळनाडू गाठले, भारताकडे मागितला आश्रय

    भीषण आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, लोक देश सोडून जाऊ लागले आहेत. आता […]

    Read more

    मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांचे यश, देशात विक्रमी कर वसुली, अर्थमंत्रालयाची माहिती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांना मोठे यश मिळाले आहे. सरत्या आर्थिक वर्षात 27.07 लाख कोटी रुपयांची विक्रमी करवसुली झाली असल्याची माहिती […]

    Read more

    राजभाषेला देशाच्या एकात्मतेचा भाग बनवावे, विविध राज्यांतील लोकांनी इंग्रजीऐवजी हिंदीत संवाद करावा, अमित शहा यांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वेगवेगळ्या राज्यातील लोकांनी एकमेकांशी हिंदीत संवाद साधावा, इंग्रजीत नाही, असा सल्ला गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    देशात ३ वर्षात गटार स्वच्छ करताना झालेल्या अपघातात १६१ मृत्यू; तामिळनाडूत २४ दगावले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली :गेल्या ३ वर्षात गटार सफाई करताना झालेल्या अपघातात १६१ लोकांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. […]

    Read more

    देशात २१ ग्रीनफिल्ड विमानतळांची उभारणी सुरू

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात 21 ग्रीनफिल्ड विमानतळांची उभारणी सुरू आहे. यापैकी 8 विमानतळ सुरू झाले असून उर्वरित विमानतळांवर काम सुरू आहे. या विमानतळांना […]

    Read more

    पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशामध्ये भविष्यात अराजक; स्वामी यांचा केंद्राला इशारा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशात भविष्यात अराजक निर्माण होईल, असा इशारा भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्राला दिला आहे. Future chaos in […]

    Read more

    देशातील एकूण वृद्धाश्रमांची संख्या ५३४, ओडिशात सर्वाधिक; सरकारची लोकसभेत माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील वृद्धाश्रमाची आकडेवारी जाहीर केली आहे. देशात एकूण वृद्धाश्रमांची संख्या ५३४ असून सर्वाधिक वृद्धाश्रम ओडिशा राज्यात आहेत. The total […]

    Read more

    उष्णतेची लाट, जोरदार वादळ आणि पाऊस ; देशातील विविध भागातील आगामी परिस्थिती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय हवामान खात्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्याचा अंदाज जाहीर केला आहे. हवामान खात्याने रविवारी सांगितले की भारतातील ईशान्येकडील राज्ये, अरुणाचल प्रदेश […]

    Read more

    देशात तेरा दिवसांत अकराव्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ; प्रत्येकी १ रुपयांनी वाढ

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात तेरा दिवसांत अकराव्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल ८० पैशांनी तर डिझेल ८४ पैशांनी वाढ झाली आहे. […]

    Read more

    यंदाचा हा मार्च महिना देशाच्या इतिहासात दुसरा सर्वात तप्त महिना ठरला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : यंदाचा हा मार्च महिना देशाच्या इतिहासात दुसरा सर्वात तप्त महिना ठरला आहे. दरम्यान, राज्यातील उष्णतेच्या लाटेचा मुक्काम २ एप्रिलपर्यंत राहील, असा […]

    Read more

    देशातील महामार्गांवरील टोलमध्ये आजपासून वाढ

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) देशातील महामार्गांवरील टोलमध्ये वाढ केली आहे. वाढलेले दर १ एप्रिलपासून लागू होतील. अधिसूचनेनुसार ही वाढ […]

    Read more

    फास्टॅगला आता बायबाय; जीपीएसद्वारे टोलवसुली; देशात चाचण्या सुरू; लाखो वाहनांचा सहभाग

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात फास्टॅगला आता बायबाय करण्यात येणार असून जीपीएस ट्रेकिंगद्वारे टोलवसुली केली जाणार आहे. याबाबतच्या देशात चाचण्या सुरू झाल्या असून लाखो वाहनांचा […]

    Read more

    देशातील १० राज्यांत हिंदूच अल्पंसख्यांक, केंद्र सरकाची अल्पसंख्यांकांचा दर्जा शिफारस

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील दहा राज्यांत हिंदूच अल्पसंख्यांक झाले आहेत. केंद्रातील मोदी सरकारने हिंदू नागरिकांच्या बाबतीत अत्यंत महत्वपूर्ण भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. […]

    Read more

    सावधान ! देशात कोरोनाचे संक्रमण वाढतंय; एका दिवसात ४ हजार जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतामध्ये शनिवारी १६६० कोरोना प्रकरणे नोंदली गेली आणि ४१०० जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार. सक्रिय प्रकरणे आता १६७४१ वर […]

    Read more

    देशात ७ मुख्यमंत्री पन्नाशीच्या आतले; दुर्मिळ घटना

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात ५० वर्षांखालील मुख्यमंत्र्यांची संख्या वाढत आहे. यामध्ये भगवंत मान (४८) यांची नवीन एंट्री झाली आहे. योगी आदित्यनाथ (४९) या […]

    Read more

    Economic Crisis Sri Lanka : श्रीलंकेत उपासमारीचे गंभीर संकट, चीनच्या कर्जामुळे आले हे दिवस, देश सोडून पलायनाच्या तयारीत नागरिक

    श्रीलंका जवळपास 2.2 कोटी लोकसंख्येचा छोटा दक्षिण आशियाई देश. 1948 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक मंदीचा सामना करत आहे. तांदूळ, साखर, दूध पावडर […]

    Read more

    मोठी बातमी : 31 मार्चपासून देशात कोरोना महामारीचे निर्बंध हटणार, फक्त मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग राहणार

    देशात कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेले निर्बंध लवकरच संपुष्टात येणार आहेत. केंद्र सरकारने कोरोना महामारीच्या काळात घातलेले सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी, गृह […]

    Read more