पंढरपूरच्या आषाढी वारीनंतर जगातील कोरोना नामशेष होईल; संभाजी भिडे गुरूजींचे वक्तव्य; पायी वारी करू देण्याची मागणी
विशेष प्रतिनिधी सांगली : पंढरपूरची आषाढी वारी झाल्यानंतर देशातील नव्हे तर जगातील करोना आटोक्यात येईल आणि नामशेष होईल. संतांच्या परंपरा जपल्याने सगळी काही विघ्ने नाहीशी […]