अरावली पर्वतरांगा घेणार मोकळा श्वास, अतिक्रमण तातडीने हटवण्याचे न्यायालयाचे आदेश
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अरावलीच्या जंगलांमध्येच शेकडो रहिवासी इमारतींची उभारणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या अतिक्रमणाला आक्षेप घेत ती हटवण्याचे आदेश दिले आहेत […]