लखीमपूर हिंसाचार : SITच्या मते लखीमपूरची घटना सुनियोजित कट, आशिष मिश्रासह १४ जणांवर चालणार हत्येचा खटला
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. शेतकऱ्यांना वाहनाने चिरडण्याची संपूर्ण घटना हा सुनियोजित कट होता, असे एसआयटीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. एसआयटीने […]