चीनने भारताची जमीन बळकावली; काँग्रेस – भाजप मधील भांडणे केक कापण्यावर आणि चायनीज सुप पिण्यावर आली!!
1955 पासून ते अगदी 2022 पर्यंत चीनने भारताची जमीन बळकावली. पण या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजप यांच्यातील भांडणे केक कापणे आणि चायनीज सुप पिणे या मुद्द्यांवर येऊन धडकली!!