‘औरंगाबादचे नाव बाबरासारखे पुसून टाकले’, सामनातून उद्धव ठाकरेंचे कौतुक
प्रतिनिधी उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पडले. मात्र, त्याआधीच सरकारवर संकटाचे ढग असताना उद्धव सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. औरंगाबादचे […]