• Download App
    claimed | The Focus India

    claimed

    दोनदा भाजपबरोबर आयाराम – गयाराम करणारे नितीश कुमार म्हणाले, “भाजप बरोबर कधीच जाणार नाही”!!

    वृत्तसंस्था समस्तीपूर : दोनदा भाजपबरोबर आयाराम – गयाराम करणारे नीतीश कुमार म्हणालेत यापुढे भाजपबरोबर कधीच जाणार नाही!!… समस्तीपुर मध्ये सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजच्या उद्घाटन समारंभात नितीश […]

    Read more

    हेमा मालिनींच्या गालासारखे रस्ते केले म्हणणारे गुलाबराव पाटील तोंडावर पडले, जोरदार टीकेनंतर मागितली माफी

    विशेष प्रतिनिधी जळगाव : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्याप्रमाणेच वक्तव्य केल्याने शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील चांगलेच तोंडावर पडले आहेत. मतदारसंघातील रस्ते हेमा […]

    Read more

    काशी विश्वनाथ कॉरिडॉरची संकल्पना समाजवादी पक्षाचीच; अखिलेश यांचा अजब दावा!!

    वृत्तसंस्था लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचे उद्घाटन होत आहे. या पार्श्वभूमीवर काशीमध्ये जोरदार तयारी सुरू असताना त्यावर राजकारण […]

    Read more

    शरद पवार म्हणालेत, २०२४ नंतरही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री; जितेंद्र आव्हाड यांचा दावा; त्याचवेळी शिवसेनेवर टीकास्त्रही!!

    प्रतिनिधी नवी मुंबई : महाराष्ट्रातले महाविकास/आघाडीचे सध्याचे सरकार मुदत पूर्ण करेलच. परंतु 2024 नंतर देखील उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील, असे शरद पवार म्हणाले आहेत, […]

    Read more

    आम आदमी पार्टी सोडण्यासाठी मोदी कॅबिनेटमध्ये मंत्रीपदाची ऑफर; खासदार भगवंत मान यांचा खळबळजनक दावा!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आम आदमी पार्टी सोडून देण्यासाठी एका राष्ट्रीय पक्षाच्या फार मोठ्या नेत्याचा मला फोन आला होता, असा दावा आम आदमी पार्टीचे पंजाब […]

    Read more

    सिध्दू नरमले, राहुल-प्रियांकांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचा केला दावा

    विशेष प्रतिनिधी चंदीगड : माझ्याकडे कोणतेही पद राहो किंवा न राहो. मी राहुल आणि प्रियांका वढेरा यांच्या पाठीशी उभा राहील, अशी नरमाईची भूमिका प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा […]

    Read more

    चिपी विमानतळ नारायण राणेंच्याच प्रयत्नांचे फळ; विनायक राऊत यांची फुकट बडबड; आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल

    प्रतिनिधी मुंबई : सिंधुदुर्गाचा पर्यटनातून विकास व्हावा यासाठी सिंधुदुर्गात विमानतळ व्हावे हे माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे स्वप्न होते. राणे साहेबांच्या अथक प्रयत्नांनी २००९ […]

    Read more

    राज ठाकरेंना प्रत्युत्तर देताना रोहित पवार म्हणतात, “राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर तो पक्ष लोकांनी डोक्यावर घेतला…!!”

    प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातिवादाची वाढ झाली, असा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दोनदा केला आहे. पहिला आरोप त्यांनी एबीपी माझाच्या […]

    Read more

    ठाकरे सरकारच्या मंजुरीनंतरच फोनवरील संभाषण टॅप, माजी सीआयडी प्रमुख रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात दावा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारच्या मंजुरीनंतरच फोनवरील संभाषण टॅप करण्यात आली होती. पोलीस दलातील बदल्या आणि पोस्टिंगच्या वेळी होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी तपासण्यासाठी ही […]

    Read more