५३ जणांच्या धर्मांतरावर ख्रिश्चन संघटनेचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, समाजाच्या भावना दुखावल्याचे सांगत घटनेच्या चौकशीची मागणी
ख्रिश्चन संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ख्रिसमसच्या दिवशी परभणी आणि जालना जिल्ह्यातील 13 आदिवासी कुटुंबांतील 53 लोकांच्या कथित धर्मांतराची चौकशी करण्याची मागणी केली […]