गोग्रा मधून चीनने सैन्य मागे घेतले; भारताचे राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य, त्यात ढिलाई नाही
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत-चीन यांच्यातील लडाखमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर फॉरवर्ड पोस्टवरून दोन्ही बाजूंचे सैन्य मागे घेण्यासाठी वाटाघाटी सुरू असून चर्चेच्या बाराव्या फेरीनंतर चीनने गोग्रा […]