‘’त्यांना तेव्हाच सोलून काढलं असतं तर…’’ छत्रपती संभाजीनगरच्या दंगलीवर बाळा नांदगावकरांचं संतप्त विधान!
‘’हिंदू धर्मीय शांत जरी असले, तरी षंढ नक्कीच नाहीत.’’ असंही नांदगावकर यांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा भागात रामनवमीच्या आदल्यादिवशी […]