भारताने एकट्या चिनाब नदीचा प्रवाह रोखला, तर पाकिस्तानाच्या खरीप हंगामात 21 % पाणीटंचाई; पाकिस्तानी इंडस सिस्टीम ऍथॉरिटीचा इशारा!!
पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला. त्यानंतर सलाल + बागलीहार आणि किशनगंगा धरणांमध्ये पाणी रोखले.