महाराष्ट्रात १० मार्चनंतर राजकीय भूकंप, महाविकास आघाडीला सोडावी लागणार सत्ता, चंद्रकात पाटील यांचा अंदाज
विशेष प्रतिनिधी पुणे: पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे १० मार्चनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तविले आहे. […]