कॅनडाचे मंत्री म्हणाले- भारतावर आरोप करणे हा आव्हानात्मक मुद्दा; भारताशी संबंध महत्त्वाचे, पण सत्य बाहेर आणणे ही जबाबदारी
वृत्तसंस्था ओटाव : खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये तणाव वाढत आहे. दरम्यान, कॅनडाचे संरक्षण मंत्री म्हणतात की, कॅनडाची भारतासोबतची भागीदारी महत्त्वाची […]