अंतर्गत सुरक्षेसाठी राष्ट्रीय डेटाबेसवर केंद्र सरकार कार्यरत: गृहमंत्री शाह
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, केंद्र सरकार अंतर्गत सुरक्षेशी संबंधित राष्ट्रीय डेटाबेसवर काम करत आहे. On the national database for […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, केंद्र सरकार अंतर्गत सुरक्षेशी संबंधित राष्ट्रीय डेटाबेसवर काम करत आहे. On the national database for […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनविरोधी लसीचा बूस्टर डोस हा सहा महिन्यांनी दिला जावा, अशी विनंती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी केंद्र सरकारकडे […]
चोर दरवाजाने देशात पुन्हा एकदा कृषी कायदे आणण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा थेट आरोप संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक व जय किसान आदोलन स्वराज्य इंडियाचे संस्थापक […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील दहा राज्यांत हिंदूच अल्पसंख्यांक झाले आहेत. केंद्रातील मोदी सरकारने हिंदू नागरिकांच्या बाबतीत अत्यंत महत्वपूर्ण भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. […]
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून 9 राज्यांतील हिंदूंना ‘अल्पसंख्याक’ दर्जा देण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर, मिझोराम, नागालँड, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, […]
मंगळवारी राज्यसभेत एका लेखी उत्तरात केंद्र सरकारने माहिती दिली की, कर्ज बुडवून फरार झालेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्याकडून आतापर्यंत 19,111.20 कोटी […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या चीनला आज भारताने दणका दिला आहे. त्या अंतर्गत आणखी ५४ अॅप्सवर बंदी घालण्यात येणार आहे. India […]
तुम्ही फक्त खुर्च्या गरम करायला सत्तेत बसला आहात का?’असा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. If you want to point the finger at […]
केंद्रातील मोदी सरकारने आणखी 35 यूट्यूब चॅनल ब्लॉक केले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव विक्रम सहाय यांनी सांगितले की, मंत्रालयाला काल 20 जानेवारी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई :देशातील खासगी टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडीयाच्या अडचणी नव्या वर्षातही कमी झालेल्या नाहीत. त्यामुळे कंननीने आता एक आणखी महत्वाचा निर्णय घेतला आहे. थकीत रक्कम […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतरत्न मदर तेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटीज’ या संस्थेला परदेशी देणग्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.‘एफसीआरए’ परवान्यांच्या नूतनीकरणातील त्रुटींचा हवाला देऊन […]
सरकारच्या अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकता. याची खास गोष्ट म्हणजे पती-पत्नी दोघांनाही दर महिन्याला पैसे मिळू शकतात. ही एक पेन्शन योजना आहे, जी लोकांना […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा राजकीय कारणातून झाला असल्याचे म्हटले जात असले तरी याचा फटका पोलीस अधिकाऱ्यांना बसणार आहे. […]
सध्या देशात पुस्तकाच्या स्वरुपामध्ये पासपोर्ट दिले जातात. प्रायोगिक तत्वावर सुमारे २० हजार ई-पासपोर्ट देण्यात आले आहेत. The central government will soon make e-passports available to […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगात काम करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. ओमायक्रॉनची (Omicron) वाढती प्रकरणे आणि तिसऱ्या […]
विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : ख्रिसमसच्या काळात मदर तेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेची भारतातील सर्व खाती गोठवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारतीय बाजारपेठेत स्वस्तातील उत्पादने डंप करून स्थानिक उद्योगांना संपविण्याचा कट चीनने आखला आहे. त्याविरोधात केंद्र सरकारने पाच चीनी उत्पादनांवर अॅँटी डंपींग […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील लाखो करदात्यांसाठी केंद्र सरकारने देशभरातील ७५ हजार कॉमन सर्व्हिस सेंटरवर प्राप्तिकर विवरणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. […]
पंजाबमध्ये जमावाकडून झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांच्या मृत्यूवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लिंचिंगवरून ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारवर […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी सरकारच्या पीएम विक्रेते/फेरीवाले आत्मनिर्भर निधी योजनेमुळे कर्ज मिळणे सोपे झाले आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत ३०.७५ लाख कर्जांना मंजुरी देण्यात […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारने ऑक्सिजन पुरवूनही अनेक ठिकाणी तुटवडा जाणवला. त्यामुळे केंद्र सरकारने राज्य सरकारांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना दिल्या […]
विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार मुद्दाम ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून घोळ घालत आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : देशातील शेतकऱ्यांना आता युरियाच्या टंचाईचा सामना करावा लागणार नाही. केंद्रीय खत मंत्रालयाने तब्बल 16 लाख टन युरियाची आयात करण्याचा निर्णय घेतला […]
केंद्र सरकारने दोन कोटी युवकांना नोकर्या देण्याचे आश्वासन दिले, मात्र त्यानंतर जे नोकरीला होते त्यांनादेखील घरी पाठवण्याची व्यवस्था केली. केंद्र सरकारने समुद्रातले पोर्ट खासगी करून […]
आज सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द केले आहेत.यावेळी देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. ‘Satyagraha, the breadwinner […]