Census : जनगणना दोन टप्प्यात पूर्ण होईल, केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली
केंद्र सरकारने सोमवारी जनगणनेसाठी अधिसूचना जारी केली आहे. राजपत्रात असे सांगण्यात आले आहे की जनगणना प्रक्रिया दोन टप्प्यात पूर्ण होईल.
केंद्र सरकारने सोमवारी जनगणनेसाठी अधिसूचना जारी केली आहे. राजपत्रात असे सांगण्यात आले आहे की जनगणना प्रक्रिया दोन टप्प्यात पूर्ण होईल.
मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत, २०२७ सालापासून देशभरात जनगणना राबवण्याची घोषणा केली आहे. यंदा पहिल्यांदाच जातनिहाय गणना अधिकृत जनगणनेचा भाग असणार असून, ही जनगणना पूर्णपणे डिजिटल माध्यमातून व दोन टप्प्यांत घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे, लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसारख्या हवामानदृष्ट्या कठीण भागांत ही प्रक्रिया इतर भागांपेक्षा लवकर म्हणजे ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार आहे.
वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशव्यापी जनगणना आता 2025 मध्येच सुरू होईल. 31 डिसेंबर 2024 पर्यंत राज्यांना त्यांची मंडळे, जिल्हे, उपविभाग, तहसील आणि गावांच्या सीमा बदलण्याची […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकार ( Central government ) जनगणनेदरम्यान जातीचा कॉलम जोडण्याचा विचार करत आहे. काँग्रेस आणि विरोधी पक्षांव्यतिरिक्त एनडीएमध्ये समाविष्ट जेडीयू आणि […]
वृत्तसंस्था पाटणा : मोदी सरकारने नव्या संसदेत 33 % महिला आरक्षण विधेयक संमत करून घेताच विरोधी “इंडिया” आघाडीने विशेषतः राहुल गांधींनी जातनिहाय जनगणनेचा आणि ओबीसी […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : एकीकडे खतासाठी जातीच्या नसलेल्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातले विरोधक वाद घालतात, तर दुसरीकडे हेच वाद घालणारे विरोधी पक्ष महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात […]
केंद्राकडून २०११च्या जनगणनेची माहिती मागणारी महाराष्ट्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. हा डेटा निरुपयोगी आणि चुकांनी भरलेला असल्याचे केंद्र सरकारने म्हटले असताना राज्य […]
वृत्तसंस्था बलिया : समाजवादी पक्षाबरोबरील आमची आघाडी सत्तेवर आल्यास उत्तर प्रदेशात जातीनिहाय जनगणना करू आणि संख्येनुसार सर्व वर्गांना प्रतिनिधित्व देऊ, असे आश्वासन सुहेलदेव भारतीय समाज […]
विशेष प्रतिनिधी मुजफ्फरनगर – विधानसभा निवडणुकीनंतर समाजवादी पक्ष (सपा) सत्तेवर आल्यास मागासवर्गीयांची जनगणना करू, अशी घोषणा पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली.त्यांनी सांगितले की, या वर्गाची […]
वृत्तसंस्था पाटणा : देशात जात निहाय जनगणना व्हावी या मागणीसाठी बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे नेते नितीश कुमार आग्रही आहेत. त्यांनी आपल्या आग्रहातून बिहार मधल्या विविध […]
विशेष प्रतिनिधी पुणे : मराठा आरक्षणापाठोपाठ राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार चांगले अडचणीत सापडले आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोग […]