CDS : पाकिस्तानशी चांगल्या संबंधांचा काळ संपला; CDS म्हणाले- टाळीसाठी दोन्ही हातांची गरज
पाकिस्तानशी असलेल्या संबंधांबद्दल सीडीएस जनरल अनिल चौहान म्हणाले की, आता भारत कोणत्याही रणनीतीशिवाय काहीही करत नाही. ते म्हणाले की, पाकिस्तानशी राजनैतिक संबंध राखण्याचा काळ आता संपला आहे.