• Download App
    CBSE | The Focus India

    CBSE

    CBSE : 2026 पासून CBSE दहावीची परीक्षा दोनदा होणार; पहिली परीक्षा अनिवार्य, दुसरी ऐच्छिक; निकाल एप्रिल-जूनमध्ये

    सीबीएसई (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) चे दहावीचे विद्यार्थी २०२६ पासून वर्षातून दोनदा परीक्षा देतील. परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी बुधवारी ही माहिती दिली. नवीन परीक्षा पद्धतीनुसार, पहिली परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल आणि दुसरी ऐच्छिक असेल.

    Read more

    CBSE : 2026 पासून CBSE वर्षातून दोनदा 10वीची परीक्षा घेणार; पहिली परीक्षा 17 फेब्रुवारी ते 6 मार्च, दुसरी परीक्षा 5 मे ते 20 मे होणार

    केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 2026 पासून वर्षातून दोनदा दहावीच्या बोर्ड परीक्षा घेण्याच्या नियमावलीच्या मसुद्याला मान्यता दिली आहे. सर्व भागधारक 9 मार्चपर्यंत मसुद्यावर आपला अभिप्राय देऊ शकतात. यानंतर धोरण अंतिम केले जाईल. मसुद्याच्या नियमांनुसार, परीक्षेचा पहिला टप्पा 17 फेब्रुवारी ते 6 मार्च दरम्यान चालेल, तर दुसरा टप्पा 5 मे ते 20 मे दरम्यान चालेल.

    Read more

    CBSE ने 10वी, 12वी बोर्डाच्या परीक्षांबाबत केली मोठी घोषणा; निकालाशी संबंधित ‘हे’ नियम बदलले!

    केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने ही घोषणा अशा वेळी केली आहे, जेव्हा… विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) बोर्डाच्या परीक्षेपूर्वी निकालाशी संबंधित […]

    Read more

    ‘CBSE’ बोर्डाचा मोठा निर्णय; बहुभाषिक शिक्षणावर भर, मातृभाषेतूनही मिळणार शिक्षण!

    केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने परिपत्रक जारी करत याबाबत माहिती जाहीर केली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने शैक्षणिक क्षेत्रात मोठा निर्णय […]

    Read more

    ‘सीबीएसई’ च्या बोर्डाच्या परीक्षा प्रसंगी ऑनलाइन घेण्याचा पर्याय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अर्थात सीबीएसईने २०२१ २२ या शैक्षणिक वर्षासाठी दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा प्रसंगी ऑनलाइन […]

    Read more

    ‘सीबीएसई’च्या परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेणार, दहावी, बारावीसाठी ५० टक्के अभ्यासक्रम

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अर्थात सीबीएसईने २०२१ २२ या शैक्षणिक वर्षासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यात विद्यार्थ्यांवरील भार […]

    Read more

    CBSE वर प्रियांका गांधींचा संताप, म्हणाल्या – कोरोना काळात मुलांना परीक्षेच्या सक्तीसाठी हे बोर्ड जबाबदार!

    Priyanka Gandhi : देशात पुन्हा एकदा वाढत असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईसारखे बोर्ड मुलांना परीक्षेला भाग पाडण्यास जबाबदार आहेत, असा आरोप कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी […]

    Read more