cabinet : ‘’आणीबाणीच्या काळात लोकशाहीची हत्या झाली…’’
आणीबाणीला ५० वर्षे झाल्यानिमित्त, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बैठकीत एक ठराव मंजूर करण्यात आला आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, ‘आणीबाणीच्या काळात लोकशाहीची हत्या झाली…’ मंत्रिमंडळात ठराव मंजूर झाल्यानंतर, पंतप्रधान मोदी आणि मंत्र्यांनी २ मिनिटे मौन पाळले, या ठरावात १९७५ मध्ये लादलेल्या आणीबाणीचा ‘लोकशाहीची हत्या’ म्हणून तीव्र निषेध करण्यात आला.