2050 पर्यंत देशातील 6 शहरे बुडणार : मुंबईतील एक हजार इमारती जाणार पाण्याखाली, हाजी अली आणि वरळी सी-लिंक पाण्याखाली जाणार
समुद्राच्या वाढत्या पातळीचा देशातील समुद्रकिनारी असलेल्या शहरांवर होणाऱ्या परिणामाबाबत एक धक्कादायक विश्लेषण समोर आले आहे. ग्लोबल रिस्क मॅनेजमेंट फर्म (RMSI) ने केलेल्या अभ्यासानुसार, मुंबई, कोची, […]