मनसेची गरज नाही, १९९२ ला कॉँग्रेसची आणली होती तशी सत्ता भाजपसोबत मुंबईत आणू, रामदास आठवले यांचा विश्वास
विशेष प्रतिनिधी मुंबई : मनसेसोबत जाण्याची भाजपला काहीही गरज नाही. १९९२ साली आरपीआयच्या गटाने काँगेससोबत मुंबई महापालिकेत सत्ता आणली होती. यावेळी ही सत्ता आणू, असा […]